वजन कमी करायचे असेल तर करा हा सोपा घरगुती उपाय, १० दिवसातच दिसेल फरक..

0

अन्न खाल्ल्यानंतर जर आपण पाणी कमी प्यायले तर आपल्याला भूक लागते आणि आपण जास्त खातो. यामुळे आपले वजन वाढल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.

पोटात अस्वस्थता वाढते
पाणी कमी प्यायल्याने पोटाचा त्रास होतो. कमी पाणी प्यायल्याने अपचन, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ तसेच पोटाच्या इतर समस्या उद्भवतात.

किडनी समस्या आहेत
पाणी कमी प्यायल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.

श्वासाची दुर्घंधी
कमी पाणी प्यायल्याने तोंड कोरडे होते आणि तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे श्वासात दुर्गंधी येते. या समस्येवर मात करण्यासाठी, आपण आपल्या पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढवावे.त्वचा कोरडी होते
प्रत्येकाला स्वच्छ आणि चमकदार त्वचा आवडते. मात्र यासाठी कोणती विशेष काळजी घ्यावी, याची माहिती नाही. पाण्याचे सेवन वाढवणे हा या समस्येवर चांगला उपाय ठरू शकतो. चांगल्या दर्जाच्या त्वचेसाठी दिवसातून 23 लिटर पाणी प्या.

सूचना: वरील लेखातील माहिती हि संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असून ती इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यामुळे केलेल्या दाव्यांचा ‘nponlinenews.com’ चा काहीही संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घेणे खूपच आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप